ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2858 लेख 0 प्रतिक्रिया

भाजपला जनादेश नाही, त्यांनी सरकार स्थापन करू नये; काँग्रेसच्या नेत्याने सुनावले

लोकसभा निवडणुकीत भाजपला जनतेने चांगलाच दणका दिला आहे. 400 पारच्या घोषणा देणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. त्यामुळे आता इतर पक्षांच्या एनडीएच्या...

रत्नागिरीत वाळूमाफियांची दादागिरी; महिला उपजिल्हाधिकाऱ्यावरच केला हल्ला

तहसील आणि खनिकर्म विभाग सुस्तावलेला असल्याने रत्नागिरीत वाळूमाफियांची दादागिरी सुरू झाली आहे. वाळू माफियांनी शुक्रवारी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर तहसीलदार...

पावसाळ्यात नेरळ-अमन लॉज दरम्यानची सेवा बंद राहणार; माथेरान-अमन लॉज शटल सेवा सुरू राहणार

पर्यटकांचे आकर्षण असलेली माथेरानची राणीची लोकप्रियचा वाढली आहे. ही मिनी ट्रेन आता नेरळ- अमन लॉजदरम्यान पावसाळ्याच्या काळात बंद राहणार आहे. या ट्रेनमधून सफर करण्यासाठी...

लोकसभेची लढाई जिंकली, आता लक्ष्य विधानसभा; काँग्रेसचा निर्धार

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. तसेच महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसलाही चांगला विजय मिळाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन...

आम्ही पुरावे गोळा करून तुमच्याकडे येऊ; डी. के. शिवकुमार यांचे मोदींना प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपचे स्वबळावर सरकार स्थापन होत नसल्याने इतर पक्षांची मदत घेत एनडीएचे सरकार...

रत्नागिरी-सिंधुदुर्गात नऊपैकी सात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नऊ उमेदवार निवडणूक लढवत होते. त्यापैकी सात उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त झाली आहे. नारायण राणे आणि विनायक राऊत हे दोन उमेदवार...

मुंबईत पुढील 48 तासात बरसणार सरीवर सरी; मराठवाड्यासह कोकणला यलो अलर्ट

अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या मॉन्सूनने राज्यात प्रवेश केला आहे. वेळेआधीच मॉन्सून आल्याने बळाराजासह उष्णतेने त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. आता प्रवेश केलेल्या मॉन्सूनने मुसळधार...

‘देश चालवण्यासाठी सर्वमत महत्त्वाचं असतं’…दहा वर्षांनंतरचा शाब्दिक बदल; अंबादास दानवेंचा टोला

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालने भाजपला धक्का बसला आहे. 400 पारच्या वलग्ना करणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमतही मिळवता आलेले नाही. या निकालातून...

निकल गयी सब हेकडी इनकी…प्रभूरामाने मोदी आणि भाजपला नाकारले! एनडीए काठावर… 291 जागा

लोकशाही आणि संविधानाच्या मुळावर उठलेल्या हुकूमशहाचे अखेर गर्वहरण झाले आहे. ‘निकल गयी सब हेकडी इनकी...’ असाच दट्टय़ा जनतेने दिला आहे. ‘मन की बात’च्या मनमानीवर...

हुकूमशहांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, सत्ता स्थापनेसाठी इंडिया दावा करणार; उद्धव ठाकरे यांनी...

मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, त्यांचा वारू रोखू शकतो हे देशातील सर्वसामान्य जनतेने जगाला दाखवून दिले, त्यांचा मला अभिमान आहे, असे सांगतानाच, आजच्या...

मुंबईत तेज मशालीचेच! उद्धव ठाकरेंना कौल; मराठी जनतेने गद्दारांची मस्ती उतरवली

मुंबई ही शिवसेनेचीच आहे याची जाणीव आजच्या निवडणूक निकालाने भारतीय जनता पक्षाला करून दिली. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत रोड शो...

देशाला मोदी – शहा नकोत

लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशाला मोदी-शहा नकोत हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेचा हा लढा संविधान वाचवण्यासाठी होता आणि देशातील तळागाळातील लोकांनी मतदान करून देशाचे संविधान...

चुरशीच्या लढतीत अमोल कीर्तिकरांचा विजय ढापला; वायकर यांचा ‘संशयास्पद’ विजय, पोस्टल मते मोजताना कालाकांडी

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील  अत्यंत चुरशीच्या लढतीत अमोल कीर्तिकर यांचा विजय ढापला गेला. मिंधे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी ‘संशयास्पद’रीत्या विजयी ठरले. मतमोजणीच्या 26...

तीन फेऱ्यांमध्ये पिछाडी; वाराणसीत मोदींची दमछाक

नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशभराप्रमाणे खुद्द त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातही घसरली आहे. मोदींचा तिसऱ्यांदा वाराणसीत विजय झाला असला तरी मताधिक्य प्रचंड घसरले आहे. मतमोजणीच्या...

ममतादीदींचे ‘खेला होबे’; भाजपला मोठा झटका

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू कायम असून,  ‘खेला होबे’चा नारा आणखी बुलंद झाला आहे. भाजपला मोठा झटका बसला आहे. पश्चिम...

भाजपचे जागांचे गणित फसले

गेल्या निवडणुकांतील 303 जागांपेक्षा किती तरी कमी म्हणजे फक्त 240 जागांवर भाजपने यंदा विजय मिळवला असला तरी त्यांच्या मतांच्या टक्केवारीत केवळ किरकोळ घट झाली...

तामीळनाडूत भाजप साफ; द्रमुक काँग्रेस आघाडीचा, सर्व 39 जागांवर विजय

दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य असलेल्या तामिळनाडूत भाजपला खातेही उघडता आले नाही. सर्वच्या सर्व 39 जागांवर द्रमुक आणि काँग्रेस आघडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपची अण्णा...

Lok Sabha election results- इंडिया आघाडीची एकजूट भाजपवर भारी; भाजपने गमावल्या 63 जागा

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून इंडिया आघाडीने भाजपला जबरदस्त टक्कर दिली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात इंडिया आघाडीची एकजूट...

बेकायदा सरकारविरोधात जनमत; विधानसभेत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार; बाळासाहेब थोरात यांचा विश्वास

देश पातळीवर भाजपकडून होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य नाही, हे दिसून येत आहे. जनतेने...

भाजपला अहंकारी नेतृत्व भोवले, जनमताचा कौल हा नरेंद्र मोदी यांचा पराभव; मल्लिकार्जुन खरगे यांचा...

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत जनतेचा कौल स्पष्ट झाला असून काँग्रेस आणि इंडिया आघाडीने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. या निकालानंतर काँग्रेसचे अध्यक्ष...

यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचे संजय देशमुख विजयाच्या वाटेवर; समर्थकांनी केला जल्लोष

>> प्रसाद नायगावकर यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेननेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजय देशमुख विजयाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे देशमुख समर्थक उत्साहात जल्लोष करत आहेत. यवतमाळ येथील शासकीय...

राज्यातील विधानसभेचे चित्र बदलणार…! शरद पवारांचा शंखनाद

महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलेल्या कणखर पाठिंब्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी...

हुकूमशाहीविरुद्ध आज खटाखट! खटाखट!! खटाखट!!! निवडणूक आयोगाची घाईघाईत सारवासारव; म्हणे, शहांची जिल्हाधिकाऱ्यांना धमकी ही...

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत आहे. हुकूमशाहीविरुद्ध देशातील कोटय़वधी लोकांनी दिलेला कौल उघडला जाईल. खटाखट खटाखट निकाल बाहेर येतील आणि लोकशाहीचा विजय होईल....

भाजपविरुद्ध 17 तक्रारी,मात्र त्यावर काहीच नाही; उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश

निवडणूक सुरू असताना मतदारांवर प्रभाव पडेल असे कृत्य करता येत नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी देशात सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकी दरम्यान अनेकदा आचारसंहितेचे उल्लंघन केले....

सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष, मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल; शरद पवार यांचा इशारा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. तरीही राज्य शासन गंभीर नाही. दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक; अनिल परब, ज. मो. अभ्यंकर यांचे उमेदवारी अर्ज...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अॅड. अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांनी आज...

कोल्हापुरात भीषण अपघात; भरधाव कारने दुचाकींना उडवले; तीन तरुण ठार, कारचालकाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुण्यात पोर्शे कारच्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात आज थरकाप उडवणारा अपघात घडला. सतत वाहनांची वर्दळ असलेल्या शिवाजी विद्यापीठ परिसरातील सायबर चौकात भरधाव...

धक्कादायक! मंत्रालयासमोरची घटना; सनदी अधिकारी रस्तोगी यांच्या मुलीची 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांची मुलगी लिपी रस्तोगी हिने (27) आज पहाटे मंत्रालयाच्या समोरील सुनीती इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी...

…आणि हळूहळू  शून्यात जाऊ लागलो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीत कॅमेरे लावून केलेल्या ध्यानाचे आता अनुभवकथन केले आहे. ‘मी ध्यानधारणा सुरू केली तेव्हा सुरुवातीला डोक्यात बराच कोलाहल होता. राजकीय...

पाणी जपून वापरा, फक्त 7 टक्के पाणी शिल्लक; मुंबईला आता राखीव कोटय़ातून पाणी, उद्यापासून...

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांनी तळ गाठला असून केवळ 7.31 टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना अप्पर वैतरणातील 91 हजार 300 आणि भातसा...

संबंधित बातम्या