सामना अग्रलेख – देव का कोपले?
सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत बोलताना लोकमान्य टिळकांनी सांगितले होते की, ‘‘राष्ट्राच्या अभ्युदयाकरिता असे उत्सव असणे गरजेचे आहे. कोणत्याही लोकांत ऐक्याची वृद्धी होण्यास जी अनेक साधने असतात...
ठाणे स्टेशन बनले मोबाईल चोरांचा अड्डा, एका दिवशी दहाजणांचे फोन लंपास...
ठाणे रेल्वे स्टेशन मोबाईल चोरांची पंढरी बनली आहे. एकाच दिवशी तब्बल १० मोबाईल चोरांनी लंपास केले असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. लोकलमध्ये चढताना-उतरताना तसेच...
नाट्य सेवा गौरव पुरस्कारांचे उद्या वितरण; मोहन जोशी यांचा विशेष सन्मान
गेली 91 वर्षे संगीत आणि साहित्याचा वारसा जपणारी संस्था ‘मुंबई मराठी साहित्य संघ गिरगाव’ यांच्यौपतर्फे डॉ. अ.ना. भालेराव यांचा स्मृतिदिन दरवर्षी साजरा केला जातो....












































































































































































