सामना ऑनलाईन
2877 लेख
0 प्रतिक्रिया
नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; पीएम किसान योजनेच्या 17 व्या...
शेतकरी आंदोलन दडपून टाकणाऱ्या आणि त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत पंजाब आणि हरयाणात जोरदार दणका बसला. पंजाबमध्ये तर एकही...
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला असताना आणि जिरीबाम जिह्यात तणाव वाढला असताना आज मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करण्यात आला. या...
मणिपूरला प्राधान्य द्या, हिंसाचार थांबवा; मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान
मणिपूरमध्ये वर्षभरापासून हिंसाचार उफाळला आहे. केंद्र आणि राज्य सरकार येथील हिंसाचार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलत नाही, तसेच येथील हिंसाचाराला परकीय देशांचा हातभार लागतो आहे....
आता 5 दिवसात मुसळधार कोसळणार; मुंबई, ठाण्यासह विदर्भात यलो अलर्ट जारी
उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मॉन्सूनच्या सरी बरसायला लागल्याने दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात शनिवारी रात्रीपासून रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या आहे. या पावसाच्या...
देवगडमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेळवाडीत एका घराचे छप्पर कोसळले
देवगडमध्ये शनिवारपासून पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. पावसाने आतापर्यंत 150 मिमीचा टप्पा ओलांडला असून रविवारी सकाळी 158 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पडलेल्या...
रत्नागिरीत वाळूमाफियांच्या हल्ल्यानंतर प्रशासनाला जाग; पांढरा समुद्र येथे पाऊण ब्रास वाळू पकडली
रत्नागिरीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर महसूल प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई करत पांढरा समुद्र येथे वाळू...
लोकसभेत भाजपला 240 जागांवर रोखण्यात आम्हांला यश, यात महाराष्ट्राचा मोठा वाटा; जयंत पाटील यांचे...
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, त्यातल्या जवळपास सर्व जागांवर 80 टक्के मताधिक्य मिळाले आहेत. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील प्रयोग यशस्वी...
NEET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करून निकालाचे फेरमुल्यांकन करा; नाना पटोले यांची मागणी
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर...
Breaking News – एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन
मुंबई क्रिकेट असोशिएशनचे( एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे अमेरिकेत निधन झाले आहे. रविवारी झालेल्या टीम इंडिया- पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याला ते उपस्थित होते. त्यांना...
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही; सात महिलांचा समावेश
नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील 72 खासदारांनी...
महिन्याभरापूर्वी दुरुस्ती केलेल्या रस्त्यावर खड्डे; खड्डयांत उडी मारत संताप व्यक्त
केंद्र शासनाच्या भुयारी गटार योजनेचे पाईप नदी पात्रात सोडण्यासाठी पाईप टाकण्यात आले आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, महिन्याभरापुर्वी तयार केलेल्या या रस्त्यावर...
जामखेडजवळ एसटी बस चारचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
जामखेड खर्डा रोडवरील पाच कि.मी.अंतरावरील बटेवाडी शिवारात पेट्रोलपंपाजवळ देवदर्शनाहून परतणाऱ्या तरुणांच्या चारचाकी वाहनाची आणि एसटीबसची धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून...
जम्मू-कश्मीरात भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 ठार, 33 जखमी
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच आज जम्मू-कश्मीरमध्ये भयंकर दहशतवादी हल्ला करण्यात आला. वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे...
सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ; दोन बाबूंच्या टेकूवर मोदी बसले
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष, नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष आणि इतर...
मोदींनी शपथ घेण्याआधीच 24 लाख विद्यार्थ्यांना उद्ध्वस्त केले; नीटमधील गोंधळावरून राहुल गांधी यांचा हल्ला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट निकालावरून नरेंद्र मोदी यांच्यावर शपथविधी सोहळ्यापूर्वीच घणाघाती टीका केली. मोदींनी अद्याप पंतप्रधानपदाची शपथही घेतली नाही आणि दुसरीकडे नीट...
कळसूबाई व रतनगडावर पालींच्या 2 नव्या प्रजातींचा शोध; ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांचे यश
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई व रतनगड किल्ल्यावरून गोल बुबुळांच्या प्रदेशनिष्ठ पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठ आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या...
मराठय़ांना त्रास देणाऱ्यांना विधानसभेला पाडणार; जरांगे यांचा मिंधे सरकारला थेट इशारा
माझ्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. राज्य सरकारकडून आमच्या मागण्यांबाबत अद्याप कोणताही चर्चेचा प्रस्ताव आलेला नाही. कोणती विचारपूसही केलेली नाही. सरकार जेवढा विलंब करेल...
होरपळीनंतर सुखद गारवा; दोन दिवस आधीच मान्सून मुंबईत, 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
वैशाख वणव्याच्या होरपळीत जीव कासावीस झाला असताना मान्सून दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाला. मुंबई शहर परिसरासह उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मान्सूनने दमदार हजेरी लावली....
राज्यात अॅपवरून दारूचा महापूर; ऑनलाईन दारू विक्रीवर बंदी, तरीही होम डिलिव्हरी, ना वयाची पडताळणी...
अभिनेत्री शबाना आझमी यांची मद्याची ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक... ड्राय डेच्या दिवशी ऑनलाईन दारू खरेदी पडले महाग... अॅपवरून मागवलेल्या दारूमुळे बँक खाते झाले रिकामे......
विज्ञान – रंजन – महाशिल्प
>> विनायक
आधुनिक अमेरिकेच्या किंवा आताच्या ‘यूएस’च्या जडणघडणीत पायाभूत काम करणाऱ्या चार महान नेत्यांचं स्मारक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन, थिओडर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन या...
ठसा – अशोक उजळंबकर
>> संजय मिस्त्री
छत्रपती संभाजीनगरातील विज्ञान वर्धिनी शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या एका मास्तराचे 1980 ते 90 या दशकात तत्कालीन स्थानिक आणि बाहेरगावहून येणाऱ्या दैनिकांमधून स्तंभलेखन प्रसिद्ध...
दिल्ली डायरी – मोदी सरकार ते एनडीएचा ‘टेकू’
>> नीलेश कुलकर्णी
लोकशाही व्यवस्थेत जनता सार्वभौम असते. ती सुज्ञ असते. राजवट नकोशी झाली की ती जनता व्यवस्थित उलथवून लावते. इंदिरा गांधींचे सर्वशक्तिमान सरकार जनतेने...
सामना अग्रलेख – पुन्हा नकारात्मक ऊर्जा!
मोदी यांनी देशात नकारात्मक ऊर्जा निर्माण केली. कारण ते स्वतः त्याच विचारांचे आहेत. मोदी-शहा यांनी सत्तेचा वापर देशातील आनंद, उत्साह, विकास मारण्यासाठी केला. लोकांना...
लोकसभा निवडणुकीत धक्का देणाऱया राज्यांत खटाखट निघाली नोकरभरती; बिहार–हरयाणात 96 हजार पदे भरणार
लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱया भाजपचा वारू 239 जागांवर रोखून मतदारांनी त्यांना अक्षरशः जमिनीवर आणले. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, झारखंड आणि राजस्थानमध्ये...
नीटच्या निकालाविरोधात दिल्लीत हजारो तरुण रस्त्यावर; काँग्रेसची धडक… पाणी फवारून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, अनेकांना...
नीट अर्थात वैद्यकीय प्रवेश प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फुटला नसल्याचे सांगत एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार यांनी सर्व आरोप फेटाळले. मात्र, त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही नीट...
उत्तर रत्नागिरी सहसंपर्कप्रमुखपदी सचिन कदम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर रत्नागिरी (गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण) सहसंपर्कप्रमुखपदी सचिन कदम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली...
मोदीजी कश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? संजय राऊत यांचा सवाल
राजधानी नवी दिल्लीत नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सुरू असतानाच जम्मू कश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी एका भाविकांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे...
जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा भाविकांच्या बसवर हल्ला; बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू, 33जण जखमी
राजधानी दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सोहळा होत असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शिवखोडीला दर्शन घेतल्यानंतर माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद...
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची थपथ; 71 खासदारांचाही शपथविधी
नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी...
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही, त्यात नवल ते काय? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
अजित पवार गटाला एनडीए सरकारमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नाही. अजितदादांच्या गटाला राज्यमंत्रिपदाची ऑफर करण्यात आली होते. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला आहे. अजित पवारांना...