सामना ऑनलाईन
2436 लेख
0 प्रतिक्रिया
चिल्लर लोकांच्या कशाला, मोठ्या नेत्यांच्या गाड्या फोडा! प्रकाश आंबेडकर यांची चिथावणीखोर भाषा
आमदार जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडण्यापेक्षा शरद पवार, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्या फोडा, अशी चिथावणीखोर भाषा वंचित बहुजन आघाडीचे...
छत्रपती संभाजीनगर, धाराशिवच! नाव बदलण्याच्या निर्णयात हस्तक्षेप नाही; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्वाळा
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याच्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने...
बीडमध्ये स्वाईन फ्ल्युचा बळी; आरोग्य विभागात खळबळ
बीड जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्ल्यूने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. रावसाहेब रामचंद्र चाटे (65) असे...
‘लाडक्या बहिणी’च्या भावाचे सिल्लोडमध्ये काळे झेंडे दाखवून स्वागत; मिंध्यांना भाजपचा घरचा आहेर
विधानसभा निवडणूक एकत्रित लढवण्याच्या गप्पा मारणार्या महायुतीत मोठी फाटाफूट झाल्याचे दिसून आले आहे. सिल्लोड येथे गद्दार मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या ‘लाडकी बहीण’...
बाबाजी दाते महिला अर्बन बँकेचा तपास थंड्या बस्त्यात जाण्याची शक्यता; दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी लागणार...
>> प्रसाद नायगावकर
बाबाजी दाते महिला अर्बन बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर 9 नोव्हेंबर 2022 च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला...
संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा आळंदीत साजरा; हरिनामाचा गजर
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर विना मंडपात श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण, प्रतिमा पूजन झाले. गणेश महाराज भगत यांची कीर्तन...
नगर पुन्हा हादरले; धारदार शस्राने महिलेची हत्या
नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. बेलापूर जवळील निपाणी वडगाव शिवारात एका महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली...
कोपरगाव मतदारसंघात ‘मशाल’ घराघरात पोहोचवणार; निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांचा संकल्प
कोपरगाव मतदारसंघात 'मशाल' घराघरात पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. निर्धार मेळाव्यात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रणनीती ठरली असून यासंदर्भात लवकरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
नवीन संसद भवनाला गळती, आता खासदारांच्या लॉबीत माकडाची एन्ट्री
नवीन संसद भवनाला गळती लागली होती. या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले होते. आता संसद भवनातील खासदारांच्या लॉबीत माकडाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे संसदेच्या...
राजाभाऊ वाजेंनी विरोधकांची केली बोलती बंद; लोकसभेत इंग्रजीत भाषण करत नाशिकमधील गंभीर प्रश्न मांडला
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच दणका बसला. या निवडणुकीत नाशिकमधून महाविकास आघाडीच्या शिवसेनेकडून ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजाभाऊ वाजे रिंगणात उतरले होते....
मोदींकडे मोठी दैवी शक्ती आहे, त्यांनी आरक्षणावर सर्वमान्य तोडगा काढावा, आमचा पाठिंबा आहे! उद्धव...
तुम्हाला एकमेकांत लढवून आपल्या राजकीय पोळय़ा भाजण्याचा प्रयत्न जे करत आहेत, मग तो भारतीय जनता पक्ष असो वा अन्य कुणी, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ...
रेसकोर्सवर बांधकाम न करता ‘मुंबई सेंट्रल पार्क’ उभारणार; आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई महानगरपालिका रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम न करता अद्ययावत सुविधा असणारे भव्य सेंट्रल पार्क तयार करणार आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडून 120 एकर जागा...
मनू भाकरचा डबल धमाका! सरबज्योत सिंगने कोरले ब्राँझ पदकावर हिंदुस्थानचे नाव
>> मंगेश वरवडेकर
नेमबाज मनू भाकरने रविवारी पराक्रम केला होता. तर आज इतिहास घडवला. तीन दिवसांत दुसरे पदक जिंकत मनूने अद्वितीय यशाची भेट अवघ्या हिंदुस्थानला...
कितीही शिवीगाळ करा, जातनिहाय जनगणना करायला लावणारच; राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांना दिले...
जातनिहाय जनगणनेच्या मुद्दय़ावरून आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मंत्री अनुराग ठाकूर यांच्यात खडाजंगी झाली. ज्यांची जात कुणाला माहीत नाही ते जातनिहाय जनगणनेबद्दल...
यशश्रीचा मारेकरी दाऊदच्या मुसक्या गुलबर्ग्यात आवळल्या; नवी मुंबई पोलिसांची कारवाई
उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची प्रेम प्रकरणातून पाच दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. तिला ठार मारणारा प्रियकर दाऊद शेख याच्या आज...
वायनाडवर आभाळ कोसळले; चार गावे वाहून गेली; 123 जणांचा मृत्यू; 400 हून अधिक बेपत्ता
केरळातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वायनाडवर मंगळवारी पहाटे अक्षरशः आभाळ कोसळले. मुसळधार पावसाचा तडाखा झेलणाऱ्या वायनाडमध्ये तीन तासांत चार भूस्खलनाच्या घटना घडल्या असून मातीच्या महापुरात...
मुंबई-हावडा मेलचे पाच डबे रुळावरून घसरून तिघांचा मृत्यू; 20 हून अधिक जण जखमी
एनडीए सरकारच्या दुर्लक्षामुळे रेल्वे अपघातांची मालिका अजूनही सुरूच असल्याचे समोर आले आहे. झारखंडमधील जमशेदपूर येथे मंगळवारी पहाटे 3 वाजून 43 मिनिटांनी मुंबई-हावडा मेलचे पाच...
मुंबईतील आंदोलन हा मराठय़ांना बदनाम करण्याचा डाव; मनोज जरांगे यांचा आरोप
राज्यात सध्या कुठेही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू नसताना मुंबईत ‘मातोश्री’समोर अचानक आंदोलन कसेकाय सुरू झाले, असा सवाल करत मनोज जरांगे-पाटील यांनी हा मराठा आरक्षण...
बॉम्बच्या धमकीनंतर सोमनाथ एक्स्प्रेस थांबवली
जम्मू आणि राजस्थान दरम्यान धावणाऱ्या सोमनाथ एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी पह्न आल्यानंतर ही ट्रेन सकाळी 7.42 वाजता कासू बेगू रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली...
लेख – आधुनिक भारताचे आद्य शिल्पकार
>> अॅड. मनमोहन चोणकर
मुंबईने ज्यांना श्रीमंत केले असे लक्षावधी लोक आपल्याला सापडतील, पण आपल्या कर्तृत्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदीच मोजके....
ठसा – डॉ. स्नेहलता देशमुख
>> लता गुठे
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून अनेक धडाडीचे निर्णय घेणाऱ्या डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. डॉ. स्नेहलता...
सामना अग्रलेख – बारामतीचे नवे विष्णुदास!
महाराष्ट्राचे नाटय़प्रेम सर्वश्रुत आहे, पण विष्णुदास भावे यांनी इ.स. 1843 मध्ये स्थापन केलेली रंगभूमी आणि आता या दिल्लीदासांनी स्थापन केलेली रंगभूमी यात फरक आहे....
रेल्वे अपघात लाजिरवाणे, रेल्वेमंत्री फक्त प्रचारात गुंतलेत; इंडिया आघाडीचा सत्ताधारी NDA वर हल्लाबोल
झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मुंबई-हावडा मेलचा अपघात झाला. या अपघातात 18 डबे रुळावरून घसरले, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले...
जातीनिहाय जनगणनेसाठी मला कितीही शिव्याशाप ऐकावे लागले तरी चालतील; अनुराग ठाकूर यांना राहुल गांधींचे...
संसदेच्या अधिकवेशनात विरोधी पक्षांचा आवाज दिसत आहे. राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात सत्ताधाऱ्यांना चांगलेच फोडून काढले होते. तशीच जातीनिहाय जनगणेनेची मागणीही केली होती. देशातील...
वायनाडवर आभाळ कोसळले…चार गावे वाहून गेली! तीन तासांत चार वेळा भूस्खलन, 93 जणांचा मृत्यू,...
केरळातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वायनाडवर मंगळवारी पहाटे अक्षरश: आभाळ कोसळले. मुसळधार पावसाचा तडाखा झेलणार्या वायनाडमध्ये तीन तासांत चार भूस्खलनाच्या घटना घडल्या असून मातीच्या महापुरात...
मुंबईतील आंदोलन हा मराठ्यांना बदनाम करण्याचा डाव; मनोज जरांगे यांचा आरोप
राज्यात सध्या कुठेही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू नसताना मुंबईत ‘मातोश्री’समोर अचानक आंदोलन कसे काय सुरू झाले? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी हा...
नगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनबाबत चौकशीच्या भाजपच्या मागणीला महिना उलटला तरी कार्यवाही नाही; तर्कवितर्कांना उधाण
राज्यामध्ये भाजप महायुतीचे सरकार असताना नगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये चौकशी करावी, असे निवेदन भाजपाचे राज्यकार्यकरणी सदस्य भानुदास बेरड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना...
‘मी रत्नागिरीकर’ सभेत मिंधे गटाने घातलेला धुडगूस म्हणजे हुकुमशाहीच; राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका
रत्नागिरी शहरातील खड्डेनय रस्ते आणि शहराचा विकास या विषयावर 'मी रत्नागिरीकर' या बॅनरखाली आयोजित केलेली सभा मिंधे गटाने उधळली, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी...
यशश्री शिंदे अत्याचाराच्या निषेधार्थ कवठे येथे कॅन्डल मार्च; गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या, ग्रामस्थांची मागणी
उरणमधील यशश्री शिंदे हिच्या हत्येचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. यशश्री शिंदेची अमानुष हत्या करण्यात आली. या आपल्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी शिरूर तालुक्यातील...
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी जोमाने कामाला लागा; नाना पटोले यांचे आवाहन
लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजप आणि एनडीएला त्यांची जागा दाखवली आहे. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात महायुती सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळे या निवडणुकीतही...