सामना ऑनलाईन
3272 लेख
0 प्रतिक्रिया
Worli Hit and Run नरकातून राक्षस आला तरी एवढा भयंकर प्रकार करणार नाही, आदित्य...
वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांची बुधवारी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांना नाखवा...
गेली शिवशाही आली गुंडशाही, कायदा सुव्यवस्था प्रश्नावरून विरोधी पक्ष आक्रमक; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शने
राज्यात कायदा सुव्यवस्था राम भरोसे आहे. महिला असुरक्षित आहे. ‘हिट अँड रन’च्या घटना वाढल्या आहेत मात्र या घटनांबाबत सरकार गंभीर नाही म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या...
हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार, यांची मानसिकताही गुन्हेगारी वृत्तीची; संजय राऊत कडाडले
मिहीर शहा ड्रग्जच्या नशेत होता. त्याच्या रक्तात त्याचे नमुने सापडू नये म्हणू तीन दिवस त्याला फरार केलेले. त्यानंतर त्याला आणून अटक करण्यात आलीा. त्यावरून...
Worli Hit and Run : देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीच्या नावावर कलंक, प्रदीप नाखवा यांचा आक्रोश
वरळीमधील हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला मंगळवारी रात्री साठ तासानंतर अटक केली....
Worli Hit and Run : मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक
वरळीच्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला अपघातानंतर तीन दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मिहीरला ठाण्यातील शहापूर येथून मुंबई पोलिसानी अटक...
लाडक्या बहीणीला ‘ आधार ‘ नाही, वरोरा तालुक्यातील महिलांचा संताप
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील लाडक्या बहिणींना आधार मिळविण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. वरोरा शहरातील सर्व आधार केंद्र बंद असल्याने महिला वैतागल्या आहेत. वरोरा...
Mumbai Rain : नालेसफाईत मोठा भ्रष्टाचार, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. नालेसफाई न केल्याने पाणी रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावर साचले. नागरिकांचे प्रचंड हाल झाले. निवडणुका न झाल्याने आता...
आपले जवान शहीद होतायत हा या सरकारचा नाकर्तेपणा आहे, संजय राऊत यांचे टीकास्त्र
जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले आहे. या हल्ल्यावरून सध्या मोदी सरकारच्या काश्मीरबाबतच्या खोट्या दाव्यांवर विरोधकांकडून टीका...
कश्मीर बद्दलची सरकारची समज कमी पडतेय का अशी शंका येते, आदित्य ठाकरे यांची टीका
जम्मू कश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल सात जवान शहीद झाले आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर जाताच कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर...
किमान छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका ! जितेंद्र आव्हाड यांनी मिंधे सरकारला...
लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा प्रचार करत ती महाराष्ट्रात आणू पाहणाऱ्या मिंधे सरकारच्या खोटेपणा समोर आला...
‘ती’ वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत? लंडनच्या म्युझियमने दिले ‘हे’ स्पष्टिकरण
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला ती वाघनखं लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ या संग्रहालयातून हिंदुस्थानात आणणार असल्याचा दावा राज्यातील...
महापालिकेच्या कामकाजाकडे कुणाचं लक्ष नाही, फक्त ओरबडण्याचे काम सुरू आहे, अंबादास दानवे यांची टीका
''मुंबई पाऊस पडतो हे काही नवीन नाही. अद्याप एवढा पाऊस देखील पडलेला नाही. असं असतानाही संपूर्ण मुंबई भरली आहे. महापालिकेच्या कामकाजाकडे कुणाचं लक्ष नाही,...
पुण्यात पुन्हा हिट अँड रन, गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना उडवले; एकाचा मृत्यू
पुण्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बापोडीजवळ एका अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले असून यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर...
गद्दार आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगड भिरकावला
बाबा पेट्रोल पंपाजवळील (महावीर चौक) कामगार कार्यालयासमोर मिंधे गटाचे गद्दार आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबियांच्या गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडला....
Mumbai Rain Update : गर्दीमुळे बेलापूर रेल्वे स्थानकात महिला लोकलखाली आली, जीव वाचला पण…
रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. अनेक भागात तसेच रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मुंबईतील मध्य व हार्बर रेल्वेला त्याचा...
सामोपचाराने घटस्फोट घेताना सहा महिने थांबण्याची गरज नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
>> मंगेश मोरे
सामोपचाराने घटस्फोट घेताना जोडप्यांना सहा महिने थांबण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. घटस्फोटासाठी ‘कुलिंग-ऑफ पीरियड’ माफ करण्यास नकार...
Mumbai Rain Update : सर आली धावून, रस्ता गेला वाहून; तीन महिन्यापूर्वीच झाले होते...
मुंबईतील अंधेरी सबवे ते जुन्या नागरदास रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे. पालिकेने तीन महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम केले होते. मात्र...
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा पात्राबाहेर; 46 हून अधिक बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिह्यात पावसाचा जोर ओसरला असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा धुवाँधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, यंदा पावसाळ्यात प्रथमच...
Mumbai Rain Update : मुंबईतील पावसाच्या तडाख्यातून आमदारही नाही सुटले; अमोल मिटकरी, अनिल पाटील...
मुंबईत गेल्या काही तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात तसेच रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली...
Mumbai Rain update : मध्य रेल्वेची धीम्या गतीच्या मार्गावरील वाहतूक सुरू, हार्बर मार्ग बंदच
मुंबईत रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून पहाटेपासून ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. मात्र आता ही वाहतूक...
बारसू प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांची उद्या विधिमंडळावर धडक
राजापूरमधील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी 9 जुलै रोजी विधिमंडळ अधिवेशनावर धडक देण्याचा इशारा दिला आहे. प्रकल्प रद्द करा अशी त्यांची...
मुंबईला अदानीच्या तावडीतून सोडवण्यासाठी संघटनांची एकजूट, मिंधे सरकारला शिकवणार धडा
दिल्लीतल्या मोदी सरकारच्या इशाऱयावरून राज्यातले मिंधे सरकार सार्वजनिक उपक्रमांसाठी राखून ठेवलेल्या मुंबईतील सरकारी जमिनींची खैरात अदानीला करत सुटले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली आधीच...
दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा नोकरीचा हक्क नाही! हायकोर्टाने पोलिसाच्या मुलाचा दावा...
दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या सरकारी कर्मचाऱयाच्या कुटुंबीयांना अनुपंपा तत्त्वावरील नोकरी मिळवण्याचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने मॅटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. अनुपंपा...
अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात विरोधक सरकारला घाम फोडणार, डांबर घोटाळा आणि वरळी अपघाताचे पडसाद
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवडय़ाचे कामकाज उद्या, सोमवारपासून सुरू होत आहे. पुण्याच्या हिट अॅण्ड रन प्रकरणाची वरळीत झालेली पुनरावृत्ती, शेतकऱयांचे प्रश्न, कोटय़वधींचा डांबर घोटाळा,...
सामना अग्रलेख – ‘ऋषीराज’ संपले! ‘नव्या इराण’चे स्वागत
ब्रिटन व इराणमध्ये झालेल्या निवडणुका व तेथील सत्तांतर हा खऱ्याखुऱ्या लोकशाहीचा विजय आहे. हे यश निवडणूक आयोगाचा गळा दाबून मिळवलेले नाही. वाढलेली महागाई व...
दिल्ली डायरी – विरोधक ‘फॉर्मा’त; सत्ताधारी ‘बॅकफूट’वर!
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
गेली दहा वर्षे विरोधकांना खिजगणतीत न धरता आक्रमक पद्धतीने राज्य कारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱया टर्ममध्ये पहिल्याच अधिवेशनात ‘बॅकफूट’वर गेलेले...
विज्ञान-रंजन – लाजरीच्या रोपट्याला…
‘लाजरीच्या रोपटय़ाला दृष्ट नका लावू, नका गडे माझ्याकडे पाहू’ असं ग. दि. माडगूळकरांचं एक खूप जुनं भावगीत आहे. गजानन वाटवे यांनी संगीत दिलेलं हे...
जालना : जमीन नावावर करत नाही म्हणून दारुड्या मुलाने वडिलांचा घेतला जीव
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील सुभाष सखाराम पालोदे हे आपल्या कुटुंबासह गावापासुन दोन किलोमीटर अंतरावर शेतात राहत होते. मात्र शनिवारी रात्री घराजवळील...
बीडमध्येही हिट अँड रन, कारच्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; चालक फरार
सध्या पोलीस भरती राज्यभरात सुरू असून पोलिसांवर या भरतीच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रविवारी (दि.7) सकाळी सातच्या सुमारास नेकनूर हद्दीत दुचाकीवरून जात असणार्या...
Worli Hit And Run : मद्यप्राशन करून गाडी चालवत होता मिहीर शहा? आदल्या रात्री...
वरळीत रविवारी सकाळी मिंधे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली. अपघात झाला तेव्हा शहा यांचा या धडकेत कावेरी नाखवा या...