सामना ऑनलाईन
महिलेचा विनयभंग करणारा गजाआड
महिलेचा पाठलाग करून तिचा व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर व्हायरलची धमकी देणाऱयाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. बाबर रहेमत खान असे त्याचे नाव आहे. बाबरने...
सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागणार, म्हाडा निविदा प्रक्रिया राबवणार
पुनर्विकासाला आक्षेप घेणाऱया विकासकाची याचिका फेटाळल्यामुळे शीव-कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा खासगी विकासकाची...
नवनिर्वाचित आमदारांचे औक्षण करताना आगीचा भडका, गुलाल उधळताना घडली दुर्घटना
चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या विजयानंतर जेसीबीमधून गुलालाची उधळण करण्यात येत असतानाच आगीचा भडका उडाल्याची घटना समोर आली आहे....
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा दावा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या निकालाबाबत देशभरातून अविश्वसनीय अशीच प्रतिक्रिया उमटत आहे. कुछ तो गडबड आहे, असेच सर्वजण म्हणत आहेत. आता कर्नाटकचे...
गरिबी ही देशातील सर्वात मोठी समस्या, हायकोर्टाचे परखड मत; बलात्काराचा आरोप असलेल्याला जामीन
गरिबी ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी समस्या आहे, असे परखड मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्याला जामीन मंजूर केला. पीडिता अल्पवयीन आहे. आरोपी...
खटल्याला उशीर होणार म्हणून शिक्षण नाकारता येणार नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; विनयभंगाचा आरोपी अमेरिकेत...
खटल्याला उशीर लागू शकतो या कारणासाठी आरोपीला शिक्षण घेण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
हा निर्वाळा देत न्या. शिवकुमार...
गृहप्रकल्प नोंदणीत येणार पारदर्शकता; महारेराशी सर्व महापालिका, स्थानिक प्रशासनाने जोडली जाणार
राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व अन्य स्थानिक प्रशासनांनी त्यांचे संकेतस्थळ महारेरा पोर्टलशी जोडावे, असे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. गृहप्रकल्प नोंदणीसाठी दिलेल्या कागदपत्रांची...
गॅस टँकर पलटी, पाच तास चक्का जाम
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील वारजे ओव्हर ब्रिजजवळ एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना सकाळी साडेदहा वाजता घडली. टँकर रस्त्यात पूर्णपणे आडवा झाला होता....
सोन्याच्या दरात वाढ
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शेअर बाजाराबरोबरच सोमवारी सोन्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम सोन्याच्या...
जम्मू-कश्मीरमध्ये रोहिंग्यांना भाड्याने घर देणाऱ्यांवर गुन्हे दाखल, कागदपत्रांची पडताळणी न करता दिला होता आसरा
जम्मू-कश्मीरमध्ये शरणार्थी किंवा निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांना भाडय़ाने घरे देणाऱया पाच घरमालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरमालकांनी या शरणार्थींकडून कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी...
किरकोळ वादातून केली हत्या
किरकोळ वादातून एकाची हत्या झाल्याची घटना गिरगाव येथे घडली. मृताची ओळख पटली नाही. या प्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी समीर शौकत मोमीनला अटक केली....
एसटीचे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे वर्षभरात 3 हजार 381 अपघात झाले आहेत. एसटी बसच्या अपघातांत सातत्याने वाढ होत आहे. अपघातांचे प्रमाण कमी...
रेल्वे ट्रॅकवर लोखंडी पाइप टाकणारा अटकेत
हार्बर मार्गावरील खार आणि सांताक्रुझदरम्यान रेल्वे ट्रॅकवर 15 फुटी लोखंडी तुकडा टाकणाऱयाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अब्दुल कादिर समत शेख असे त्याचे नाव...
साखर कामगार बेमुदत संपाचे हत्यार उपसणार
राज्यातील साखर कामगार पगारवाढीसाठी 16 डिसेंबरपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर जिह्यात यंदाच्या गळीत हंगामावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली...
झेडपी, महापालिका निवडणुका लवकरच
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशामुळे आता नवे कारभारी राज्यातील प्रशासकराज असलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजवण्याच्या तयारीत आहेत. 2025...
नेतान्याहू आमच्या देशात आले तर त्यांना लगेच अटक करू, ‘या’ लहान देशाचे इस्रायलला आव्हान
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर अनेकांविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. त्याबाबत आयरिश पंतप्रधान सायमन हॅरिस म्हणाले की, जर इस्रायलचे...
राज्यातून बाहेर जाणारे व्यवसाय चिंतेचा विषय, पुढील पाच वर्षात मी याकडे लक्ष देईन –...
राज्याचे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यातच माजी उपमुख्यमंत्री आर.आर पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील तासगाव...
पाकिस्तानमध्ये सुन्नी-शिया समुदायांमध्ये हिंसक संघर्ष; 82 लोकांचा मृत्यू, 156 जखमी
पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून सुन्नी आणि शिया समुदायांमध्ये भीषण जातीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून गोळीबार, दगडफेक आणि जाळपोळीत आतापर्यंत 82 जणांचा...
काहीतरी गडबड आहे पण लोकहो निराश होऊ नका, खचून जाऊ नका; महाराष्ट्राच्या जनतेसोबत कायम...
महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र महाराष्ट्रातील निकाल अनाकलनीय, अविश्वनीय आणि अनपेक्षित आहे. कोरोना काळात कुटुंबप्रमुख म्हणून माझं ऐकणारा महाराष्ट्र आमच्याशी असा वागेल यावर...
दिग्गजांना धक्का! विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल का?
पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीत विधानसभेला विरोधी पक्षनेता नसेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी 145 जागांची गरज आहे, तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी विधानसभेच्या...
महाराष्ट्र हरला… अदानीराष्ट्र जिंकले! महायुतीला पूर्ण बहुमत
राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून घटनाबाह्य पद्धतीने सत्तेत आलेल्या मिंधे-भाजप महायुती सरकारने पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा...
झारखंडमध्ये अबुआ राज… अबुआ सरकार; सत्तेच्या चाव्या पुन्हा हेमंत सोरेन यांच्याकडे
झारखंड विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीने अभुतपूर्व असे यश मिळवले आहे. इंडिया आघाडीने 81 पैकी तब्बल 52 जागा जिंकून...
फडणवीस म्हणाले… विरोधी पक्षाला सोबत घेऊन काम करू!
लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षात निवडून आलेल्या लोकांचा आम्ही सन्मान करू, त्यांचा आवाज छोटा असो की मोठा, ज्या...
सामना अग्रलेख – महाराष्ट्राचा ‘निकाल’ लावला!
अदानीच्या घशात मुंबईसह महाराष्ट्राची सार्वजनिक संपत्ती घालण्याचा डाव ज्या मोदी-शहा-फडणवीस-मिंध्यांनी रचला त्या अदानीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच महाराष्ट्राचा पूर्ण ‘निकाल’ लावला गेला. महाराष्ट्र आज...
महाराष्ट्रात जनतेने मतदान केले की ईव्हीएमने? अनपेक्षित निकालांवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालांवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रात जनतेने मतदान केले की ईव्हीएमने...
ईव्हीएमचा निकाल मान्य…मान्य…मान्य…
विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालांवर राज्यातील सर्वसामान्यांचा विश्वास नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्यावर पत्रकारांनी...
प्रियांका गांधी यांचा वायनाडमध्ये चार लाख मतांनी विक्रमी विजय
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी तब्बल चार लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत...
नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी, भाजपचा पराभव
नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा पराभव केला आहे. रवींद्र चव्हाण यांना 586788 मते मिळाली....
वायनाड लोकसभा पोटनिवडणूक प्रियंका गांधी विजयी, पहिल्या निवडणुकीत मिळवली बंपर मते
वायनाड पोटनिवडणुकीत सुमारे 4 लाख मतांची आघाडी घेऊन प्रियंका गांधी वाड्रा विजयी झाल्या आहेत. त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापेक्षाही जास्त मते मिळाली आहेत....
महाराष्ट्राची जनता हा निकाल कधीच मान्य करणार नाही – रमेश चेन्निथला
महाराष्ट्राची जनता हा निकाल कधीच मान्य करणार नाही, असं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले आहेत. आज मुंबईत काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. याच...