पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचे काम सुरू; राज्यात सत्ता परिवर्तन अटळ, महायुतीचा हिशोब चुकता करण्याची वेळ!

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहिले पाहिजे. इंग्रजांविरोधात बंड पुकारताना महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला होता. आता महायुती सरकारविरोधात ‘चले जाव’चा नारा द्यावा लागणार आहे, असे आवाहन करत मोदी सरकारला गांधी नावाची भीती वाटते, … Continue reading पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचे काम सुरू; राज्यात सत्ता परिवर्तन अटळ, महायुतीचा हिशोब चुकता करण्याची वेळ!