महाराष्ट्र ही मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झालीय, सरकार घालवावंच लागेल; उद्धव ठाकरे यांचा निर्धार

राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंधे सरकारचा खरपूस समाचार घेतला. गद्दारी केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीशी झालेली नाही, तर महाराष्ट्राशी झालेली आहे. महाराष्ट्र ही मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झाली आहे अशा पद्धीतीने सरकार चालवले जात … Continue reading महाराष्ट्र ही मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झालीय, सरकार घालवावंच लागेल; उद्धव ठाकरे यांचा निर्धार