…म्हणून शिवसेनेच्या अधिवेशनासाठी पंचवटीची निवड केली, संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

नाशिकमध्ये आजपासून शिवसेनेचे दोन दिवसीय अधिवेशन होत आहे. रामायणामध्ये अयोध्येचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच पंचवटीचे आहे. प्रभू श्रीरामाने पंचवटीमध्ये संघर्ष केला, तर अयोध्येमध्ये राज्य भोगलं. आमचा श्रीरामाच्या संघर्षाशी, त्यागाशी आणि सत्याच्या लढ्याशी संबंध आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या अधिवेशनासाठी पंचवटीची निवड केली, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते नाशिक … Continue reading …म्हणून शिवसेनेच्या अधिवेशनासाठी पंचवटीची निवड केली, संजय राऊत यांनी केलं स्पष्ट