महाराष्ट्रात अत्यंत भयंकर अशी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्हे, मुंबई, कोकणसह अनेक ठिकाणी पूरस्थितीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. काल संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात पूरपरिस्थिताचा सामना करण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी देण्यात आले. पण महाराष्ट्राला एक दमडीही मिळाली नाही. बिहारला एक न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय, हा दुजाभाव का? असा खणखणीत सवाल शिवसेना … Continue reading बिहारला पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी 18 हजार कोटी; महाराष्ट्राला दमडीही नाही, हा दुजाभाव का? संजय राऊतांचा सवाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed