हरयाणातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, तिथल्या चुका इथे दुरुस्त होतील! – संजय राऊत

हरयाणाचा पराभव दुर्दैवी आहे. मात्र तिथल्या निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे जागरूक नेतृत्व आहे. हरयाणात झालेल्या चुका इथे दुरुस्त होतील, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर रोखठोक … Continue reading हरयाणातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, तिथल्या चुका इथे दुरुस्त होतील! – संजय राऊत