तुरुंगातील लोकांकडे भाजपच्या प्रवक्तेपणाची जबाबदारी; महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, वाझेंच्या आरोपांनंतर संजय राऊत कडाडले

अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे. पण उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातील प्रवक्ता लागतो. खून, दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. त्यांनी काय बोलावे, काय स्टेटमेंट द्यावे यासाठी तुरुंगात फोन जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या टोळीने महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा किती खाली आणलाय हे यावरून दिसते. … Continue reading तुरुंगातील लोकांकडे भाजपच्या प्रवक्तेपणाची जबाबदारी; महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, वाझेंच्या आरोपांनंतर संजय राऊत कडाडले