राज्यातील विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी होऊ शकतात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक तयारीला लागलेले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी ‘परिवर्तन महाशक्ती आघाडी’ची घोषणा केली आहे. ही तिसरी आघाडी कायम सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी आणि विरोधकांच्या मतांमध्ये … Continue reading तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठीच बनवली जाते; ‘मविआ’च्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न! – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed