नितीश कुमार देशातील सर्वात मोठे पलटुराम; ‘इंडिया’ आघाडीवर परिणाम नाही, केंद्रात सत्ता आणू!

इंडिया आघाडीच्या चार बैठकांना उपस्थित असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचानक भूमिका बदलली, त्यांनी भूमिका बदलल्याचे आश्चर्य नाही. कारण ते आज एक बोलतात व उद्या दुसरेच बोलतात. राजकारणात विश्वास महत्वाचा असतो तो नितीश कुमार यांनी गमावला असून देशातील सर्वात मोठे पलटुराम झाले आहेत. नितीश कुमार यांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. बिहारमध्ये … Continue reading नितीश कुमार देशातील सर्वात मोठे पलटुराम; ‘इंडिया’ आघाडीवर परिणाम नाही, केंद्रात सत्ता आणू!