मुंबईने 27 वर्षांचा दुष्काळ संपविला! शेष हिंदुस्थानविरुद्ध आघाडीच्या जोरावर इराणी करंडक जिंकला

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघाने इराणी करंडकावर आपले नाव कोरून तब्बल 27 वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. रणजी विजेता मुंबईला शेष हिंदुस्थानविरुद्धच्या या लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेतेपद बहाल करण्यात आले. पहिल्या डावात 222 धावांची नाबाद खेळी करणारा सरफराज खान या विजयाचा नायक ठरला. सरफराज खानच्या नाबाद द्विशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात … Continue reading मुंबईने 27 वर्षांचा दुष्काळ संपविला! शेष हिंदुस्थानविरुद्ध आघाडीच्या जोरावर इराणी करंडक जिंकला