धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा, प्रजासत्ताक दिनी नाना पटोलेंचे आवाहन

देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, बलिदान द्यावे लागले. सत्तेत आज धर्मांध शक्ती आहेत आणि लोकशाही, संविधान, सर्व लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली जात आहे. स्वातंत्र, लोकशाही, संविधानाला … Continue reading धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा, प्रजासत्ताक दिनी नाना पटोलेंचे आवाहन