400 पारचा नारा भंपक, हे मोदींना निकालानंतर कळेल; संजय राऊत यांचा घणाघात

निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिलेला आहे. तो किती फसवा आणि भंपक आहे, हे निकालानंतर देशाला कळेल, जनतेला कळेल आणि स्वतः मोदींनाही कळेल. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाहीत किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही; हा मानस जनतेमध्ये आहे, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते खासदार संजय … Continue reading 400 पारचा नारा भंपक, हे मोदींना निकालानंतर कळेल; संजय राऊत यांचा घणाघात