राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार, जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका

  राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार आहे. महाराष्ट्रावरील कर्ज दुप्पटीने वाढत आहे असा अहवाल देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांने (कॅग) दिला. कॅगच्या या अहवालावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे देशाचे नियंत्रक आणि … Continue reading राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार, जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका