Ind Vs Ban 2nd Test – कानपूर कसोटीला पावसामुळे ब्रेक, बांगलादेशने बनवल्या 107 धावा

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये आज दुसऱ्या कसोटी सामन्याला कानपुरमध्ये सुरुवात झाली. मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ फक्त 35 षटकांमध्ये संपूष्टात आला. पहिल्या दिवसाअखेर बांगलादेशने तीन विकेट गमावत 107 धावा केल्या आहेत. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतीत दुसऱ्या सामन्याला शुक्रवार (27 सप्टेंबर) पासून सुरुवात झाली. कानपुरच्या ग्रीनपार्क … Continue reading Ind Vs Ban 2nd Test – कानपूर कसोटीला पावसामुळे ब्रेक, बांगलादेशने बनवल्या 107 धावा