>> प्रभा कुडके, विशेष प्रतिनिधी जम्मू-कश्मिरात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. याचा सर्वात मोठा फटका जम्मू-काश्मीरमधील पर्यटन उद्योग आणि त्यासंबंधित उद्योग-व्यवसायांना बसला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे या व्यावसायिकांचे किती नुकसान होणार आहे? तसेच कश्मीरची प्रतिमा मलिन होत आहे याबाबत कॅब चालकाने खेद व्यक्त केला. जम्मू-कश्मीर हे राज्य आदरातिथ्य, पाहुणचार याबाबत प्रसिद्ध … Continue reading Exclusive – आम्ही राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, पण दहशतवादी कुठून तरी येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात! कश्मिरींची खंत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed