प्रत्येक मुद्द्याला दोन बाजू असतात… सरसंघचालक मोहन भागवत यांनी मजबूत विरोधी पक्षाची गरज केली अधोरेखित

निवडणुका संपल्या आहेत आणि आता लक्ष राष्ट्र उभारणीकडे वळवले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी एका भाषणात दिला. तसेच निवडणूक काळात ज्या पद्धतीने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकाटिपण्णी झाली त्यावर भागवत यांनी टीका केली. नागपुरात आरएसएसच्या एका कार्यक्रमात बोलताना, भागवत यांनी नवीन सरकार आणि विरोधी पक्षांना सल्ला … Continue reading प्रत्येक मुद्द्याला दोन बाजू असतात… सरसंघचालक मोहन भागवत यांनी मजबूत विरोधी पक्षाची गरज केली अधोरेखित