राजस्थानमध्ये दुर्देवी घटना, आंघोळीसाठी गेलेल्या 7 तरुणांना बुडून मृत्यू
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात दुर्देवी घटना घडली आहे. बाणगंगा नदीत आंघोळीला गेलेल्या 7 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. हे सर्व तरुण 18 ते 22 वयोगटातील आहेत. ग्रामस्तांनी घटनेच्या तासाभरानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. संततधार पावसामुळे बाणगंगा नदीच्या पाण्यात वाढ झाली होती. आठ तरुण आंघोळीला गेले होते. मात्र पाण्यात असलेल्या खड्ड्याचा अंदाज न … Continue reading राजस्थानमध्ये दुर्देवी घटना, आंघोळीसाठी गेलेल्या 7 तरुणांना बुडून मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed