Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3610 लेख 0 प्रतिक्रिया

बिहारमध्ये ‘इंडिया’ आघाडीचे जागावाटप फायनल; राजद 26, काँग्रेस 9 आणि डावे 5 जागा लढवणार

बिहारमध्ये ‘इंडिया’ महाआघाडीचे जागावाटप अंतिम झाले असून लालूप्रसाद यादव यांचा राजद 26 जागा लढवणार आहे. काँग्रेस मागील निवडणुकीप्रमाणेच 9 जागा आणि डावे पक्ष 5...

‘अदानी’ला एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचा दणका; शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-1 येथील एनबीटी कार्गो विभागात शिवरायांचा पुतळा हटवून शिवजयंती साजरी करण्यास अटकाव करणाऱया ‘अदानी’ समूहाला शिवसेनाप्रणीत (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

मिंधे सरकारचा दुटप्पीपणा; तृतीयपंथींना पोलीस भरतीत सवलत देण्यास नकार

तृतीयपंथींना पोलीस भरतीत सवलत देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) मिंधे सरकारला दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी मिंधे सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली. मॅटचे...

दोन रुपयांच्या सुटय़ा पैशांवरून वृद्धाची हत्या; रिक्षाचालकाला पाच वर्षे तुरुंगवास

दोन रुपयांच्या सुटय़ा पैशांवरून वृद्ध प्रवाशाची हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाला दिंडोशी सत्र न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. रामप्रवेश चौहान असे आरोपीचे नाव आहे. बोरिवली...

जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या...

विकेंडलाही सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालये

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी 30 आणि 31 मार्च या कालावधीत सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे मुंबई विभाग नोंदणी उपमहानिरीक्षक...

वर्दळीच्या ठिकाणी बलात्कार होऊ शकत नाही! हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत

वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराची घटना घडू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने नोंदवले आणि जुहू चौपाटीवरील बलात्काराच्या घटनेतील आरोपीची जामिनावर सुटका केली. भरदिवसा वर्दळीच्या...

नाराज आठवले फडणवीसांना भेटले; रिपाइंला केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रीपद द्या

लोकसभा निवडणुकीत रिपाइंला एकही जागा महायुतीकडून देण्यात आलेली नाही. यामुळे रिपाइं नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज झाले आहेत. आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री...

गोविंदा खोटारडा, त्याच्याशी मैत्री होऊ शकत नाही

गोविंदा यांच्यासोबत माझा परिचय आहे. पण मी त्यांना कधीच मित्र म्हणू शकणार नाही. गोविंदा खोटारडा माणूस आहे. मी राजकारण सोडले आहे. मी राजकारणात जाणार...

देशभरात 13 दिवसांत आचारसंहितेच्या 79 हजार तक्रारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या 13 दिवसांत देशभरात आचारसंहिता उल्लंघनाच्या...

संबंधित बातम्या