सामना ऑनलाईन
3573 लेख
0 प्रतिक्रिया
नाराज आठवले फडणवीसांना भेटले; रिपाइंला केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रीपद द्या
लोकसभा निवडणुकीत रिपाइंला एकही जागा महायुतीकडून देण्यात आलेली नाही. यामुळे रिपाइं नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज झाले आहेत. आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री...
गोविंदा खोटारडा, त्याच्याशी मैत्री होऊ शकत नाही
गोविंदा यांच्यासोबत माझा परिचय आहे. पण मी त्यांना कधीच मित्र म्हणू शकणार नाही. गोविंदा खोटारडा माणूस आहे. मी राजकारण सोडले आहे. मी राजकारणात जाणार...
देशभरात 13 दिवसांत आचारसंहितेच्या 79 हजार तक्रारी
केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या 13 दिवसांत देशभरात आचारसंहिता उल्लंघनाच्या...