औरंग्याची कबर नव्हे, समाधी! शिवरायांच्या रायगडावर अमित शहांनी माती खाल्ली
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंग्याची कबर महाराष्ट्रात रत्नपूरमध्येच (खुलताबाद) खोदली गेली. शंभुराजे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, इतिहासातील घटनांचा साक्षीदार असलेली ही कबर उखडून फेकून द्या, अशी मागणी करत भाजपने राजकारणासाठी काही दिवसांपूर्वी अवघ्या महाराष्ट्रात मोठा वाद पेटवला. त्यामुळे दंगली उसळल्या, अनेकांची डोकी फुटली, गाडय़ा जाळल्या, गुन्हे दाखल झाले. एकीकडे या … Continue reading औरंग्याची कबर नव्हे, समाधी! शिवरायांच्या रायगडावर अमित शहांनी माती खाल्ली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed